Posts

Showing posts with the label Citizens

Environmental Health: Safeguarding Our Future, Sustaining Our Planet

Image
A good ecosystem and dignity for waste warriors to carry out their duties and awareness amongst citizens can bring about change in the way we handle waste and pave the way for a healthier environment. Mr. Krishnan Komandur, CEO, Adar Poonawalla Clean City Initiative expressed his thoughts at the recently held Climate Action and Sustainability Conference Awards (CASCA’ 25 ). He along with an expert panel including Mr. Sanjay Khajuria, Former Director – Corporate Affairs & Sustainability, Nestlé India and Maj Gen Vijay Singh Lalotra (Retd), Former Additional Director General, Territorial Army were speaking at the ‘Thought Leader’s’ panel on the topic ‘Institutional synergy for Sustainability’ . The Session was moderated by dynamic Mr. Amitabh Shah, Founder of Yuva Unstoppable.   CASCA 2025, presented by M3M Foundation and organized by TheCSRUniverse, brought together global leaders, experts, policymakers, and innovators under the powerful theme: “Driving Sustainable...

‘परिवर्तनाची सुरवात स्वयंसुधारणेपासून होणे गरजेचे’

समाजातील कोणत्याही परिवर्तनाची सुरुवात ही व्यक्तिगत स्वतःपासूनच झाली पाहिजे. मानसिक स्वच्छता आणि इतरांप्रती आदर यातून पुढे बाह्य स्वच्छताही साध्य होईल, असे प्रतिपादन ‘विश्वकल्याण गुरु सेवा फाऊंडेशन’चे संचालक व प्रख्यात प्रेरक वक्ते विनायक छत्रे यांनी येथे केले. शाश्वततेचे विविध पैलू आणि आपले शहर स्वच्छ आणि शाश्वत ठेवण्यासाठी या पैलूंचे सामान्य माणसासाठी असलेले महत्व, याचा शोध घेण्यासाठी ‘अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह’तर्फे (एपीसीसीआय) नुकतेच  'क्लीन सिटी टॉक्स' ही चर्चासत्रांची विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाची सुरुवात श्री. छत्रे यांच्या ‘शाश्वतता आणि नेतृत्व’ या विषयावरील भाषणाने झाली. याप्रसंगी ‘एपीसीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी  कृष्णन कोमंडूर, मुख्य कामकाज अधिकारी  मल्हार करवंदे, आणि लीड व्हॉलेंटियर सत्या नटराजन उपस्थित होते. विनायक छत्रे हे एक प्रख्यात प्रेरक वक्ते असून पुण्यात सिद्ध समाधी कार्यक्रम सुरु करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा  आहे, तसेच शिक्षकांसाठी असलेल्या प्रशिक्षण उपक्रमातही ते सहभागी आहेत. ते ‘फोर्बाको सिस्टम्स ...

कचरा का जाळू नये ?

अनेक वेळा आपण असे बघतो की घरी काही ना काही तरी काम चालू असते त्यातून काही प्रकारचा कचरा निर्माण होत असतो किंवा इमारतीच्या परिसरात असलेल्या झाडांचा पालापाचोळा त्याची विल्हेवाट कशी लावायची हे नागरिकांना माहीत नसते आणि एकंदरच जागरूकतेचा अभाव असल्यामुळे जमा झालेला कचरा हा  नागरिकांकडून जाळला जातो. कचऱ्याची योग्य, शास्त्रशुद्ध विल्हेवाट कशी लावायची हा खूप महत्वाचा विषय आहे.जेव्हा कचरा हा चांगल्या प्रकारे आदर्श पद्धतीने विलगीकरण केला जातो ओला, सुका  किंवा त्याच्या विविध स्वरूपाबाबत त्यावेळी त्यावर काही ना काही प्रक्रिया करता येते आणि त्याचे काही ना काही तरी दुसऱ्या पदार्थामध्ये रूपांतर करून त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो. हे सगळे करण्यासाठी यंत्रणेची गरज असते. ज्या ठिकाणी यंत्रणा उपलब्ध नसते अशा ठिकाणी किंवा जिथे लोकांमध्ये जागरूकता नाही ,अशा ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची लोकांनीच शोधून काढलेली सगळ्यात सोपी आणि हानिकारक पद्धत म्हणजे कचरा जाळून टाकणे.  कचरा जाळला म्हणजे आपल्या नजरेआड जातो आणि त्याच्या नंतर त्या कचऱ्याचे काही करावे लागत नाही, अशा विचारातून नाग...

कचऱ्याबाबत जागरूकता का वाढली पाहिजे ?

  एकीकडे हवामान बदलाचे भयानक स्वरूप आपण अनुभवत असताना त्याला कारणीभूत असणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक असलेल्या कचऱ्याबाबत आपण अजूनही उदासीन आहोत.  आपण कधी विचार केला आहे की कचरा एकदा आपल्या घरातून निघून गेला की त्याचे काय होते? तो गूढपणे अदृश्य होत नाही. आपल्या घरातला कचरा आपल्या नजरेसमोरून गेला की आपली जबाबदारी संपली असा आपला समज झाला आहे.  त्या कचऱ्याचे पुढे काय होते, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते, त्यावर कोणत्या प्रक्रिया केल्या जातात याबद्दल फारसे काही माहित नसते.काही सामाजिक संस्था, स्वयंसेवक,विद्यार्थी कचऱ्याच्या समस्या हाताळण्यासाठी व कचऱ्याबाबतची जागरूकता वाढविण्याचे प्रयत्न करत आहेत. तरी देखील वैयक्तिक स्तरावर प्रत्येकाने हे जाणून घेणे गरजेचे आहे की आपल्या घरातून बाहेर पडलेल्या कचऱ्याचे पुढे काय होते.   पूर्वी आपण बाजारातून वस्तू आणण्यासाठी कापडी पिशवीचा वापर करायचो,त्यामुळे कचऱ्याची समस्या ही मर्यादित असायची. सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीनुसार आपण थेट बाजारात न जाता ऑनलाइन खरेदी करतो. त्यामध्ये वस्तूपेक्षा जास्त हे त्याचे प्लास्टिकचे वेष्टन अस...

Recycling- the biggest resource to fight Climate Change ‘Global Recycling Day’ – 18 March 24

The’ Global Recycling Day ’ is celebrated every year on 18 March. This year the theme is ‘ Recycling Heroes ’ which means celebrating people and their initiatives which are promoting recycling.    Our mother earth is shedding out natural resources faster than ever before and the day may not be far away when we might run out of these resources. Water, minerals, oil, coal, gas, metals and others are primary resources under threat, Rapid economic progress and urbanization leading to increased consumption is adding to this challenge which has grown to humongous proportions. Whatever is consumed if thrown away is adding to the mountains of waste.  The current state of dumping and accumulating waste is not helping anybody. It is affecting natural habitats, animals and human activities and livelihood. The temperatures are increasing, icecaps are melting faster than we ever thought, forest fires are becoming a new reality and weathers are getting more extreme. Our ...

Saluting The Spirit Of Volunteering

Image
In line with its ongoing commitment to foster citizen involvement in maintaining the cleanliness of the city, Adar Poonawalla Clean City (APCCI) recently hosted a special event to honor the residents of Kalyani Nagar for their unwavering spirit of volunteerism. Kalyani Nagar, a picturesque suburb in Pune, boasts proactive and engaged citizens who prioritize dialogue and mutual respect within their community.   Fuelled by numerous citizen-led initiatives, the locality stands out as one of the most dynamic in the city. A shining example is 'Team Swachh Kalyani Nagar,' whose 'Resource Cycling Center' (RRC) project, in collaboration with the Pune Municipal Corporation, has brought about tangible positive change. This organized waste segregation facility owes its success to a dedicated group of local residents whose commitment, sense of ownership, and perseverance have transformed cleanliness into a grassroot movement. APCCI honoured these change-makers in recognit...